ब्रेकिंग : प्रत्येक गावात ३० बेडचे कोविड सेंटर
ब्रेकिंग : प्रत्येक गावात ३० बेडचे कोविड सेंटर मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावात तीस बेडचे कोविड सेंटर उभारले जाईल. १५ व्या वित्त आयोगातील २१५ कोटी रुपये, आजच्या बैठकीत…
Kolhapur- Breaking News Site
ब्रेकिंग : प्रत्येक गावात ३० बेडचे कोविड सेंटर मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावात तीस बेडचे कोविड सेंटर उभारले जाईल. १५ व्या वित्त आयोगातील २१५ कोटी रुपये, आजच्या बैठकीत…
आज : खग्रास चंद्रग्रहण कोल्हापूर : आज बुधवारी, वैशाख पौर्णिमा,असून 26 मे रोजी दुपारी 3.15 ते सायंकाळी 6.23 दरम्यान वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात बहुतांश भागात…
वाह..भारीच ! या गावात झाले 100 % लसीकरण कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशावेळी शिंदेवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायतीला योग्य व्यवस्थापन करून गावात शंभर टक्के लसीकरण करण्यात यश…
गोकुळ दूध संघाच्या गोगवे शितकरण केंद्राच्या २ लाख लिटर क्षमतेच्या रेफ्रिजेशन प्लॅान्टचे उद्धाटन… कोल्हापूर ता. २५ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या गोगवे शितकरण केंद्राच्या नवीन अद्यावत अश्या…
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे सरकार लॉकडाऊन कधी हटवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र पूर्वीची परिस्थिती लक्षात ठेवून ,ठाकरे सरकार यावेळी लॉकडाऊन खोलायला घाई करणार नाही. लॉकडाऊनवरील…
मुंबई : अंदमान समुद्रात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे . त्याचे सोमवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा,…
पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर : तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध असले पाहिजे. त्या…
कांचनवाडी ते हसूर फाटा रस्त्यासाठी रू. ४ कोटी ८७ लाखाचा निधी : आ.पी.एन.पाटील कोल्हापूर: करवीर व राधानगरी तालुक्यातील अनेक गावांना जलद जोडणारा व सोयीचा ठरणाऱ्या कांचनवाडी ते हसुर दुमाला फाटा…
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी गेले आठ दिवस व कागल गडहिग्लजकरानी जे १४ दिवस घरामध्ये बसून मिळवले ते गाफीलपणाने गर्दी करून एक…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करण्याचे संकेत असून जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा…